अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नामुळे पाणी टंचाई दूर.

कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ अंधारी येथे प्रचार सभेमध्ये बोलतांना ज्येष्ठ नेते प्रभाकरराव पालोदकर म्हणाले की, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली होती. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळामध्ये सत्तार यांनी पाणीपुरवठा विभागाला जवळपास ६० कोटी निधी प्राप्त करून दिला त्यामुळेच खऱ्या अर्थाने पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे.

Lokmat