नारी शक्ती एकवटली ! ना. अब्दुल सत्तार साहेबांना मोठया संख्येने पाठींबा.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उधारी’ ह्या म्हणी प्रमाणे ना अब्दुल सत्तार साहेबांनी केवळ विकास कामेच केलीत असे नाही तर त्याच बरोबरी ने समाजातील सर्वात महत्वाचे स्थान असलेल्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना,महिला बचत योजना इत्यादी उपक्रम राबवून महिलांना  जास्तीत जास्त कसे स्वावलंबी करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळेच सत्तार साहेबांना  महिलांचा पाठीबा मिळत आहे.

punya nagari