अंधारी येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अब्दुल सत्तार साहेबांची भेट.

Lokmat Samachar
महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या संदर्भामध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार अब्दुल सत्तार व माजी मंत्री नितीन राउत यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेतला.