दुष्काळ निवारणीसाठी आर्थिक मदतीची गरज.

Lokmat
आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्याच्या बिकट परिस्थितीची माहिती देवून आर्थिक मदतीची मंगणीही केली आहे.