अजिंठा येथे प्रचार सभा.


भाजपा सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेला खोटे स्वप्न दाखवत आहे त्यामुळे अशा भ्रामक स्वप्नांना बळी न पडता कॉंग्रेसलाच मतदान करा असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी अजिंठा येथे आयोजित प्रचार सभेत जनतेला केले.