असंवेदनशील सरकारमुळे शेतकरी अडचणीत. फुलंब्री येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. असंवेदनशील सरकारमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.