कॉंग्रेसचा हल्ला बोल मोर्चा.

Bhaskar
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने भव्य हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व शेतमालाला भाव देण्याची जोरदार मागणी कॉंग्रेस च्या वतीने करण्यात आली.