शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी- आ. अब्दुल सत्तार

sakal (3)
या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी बाळापुर येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली असता शेतात उभ्या असलेल्या पिकांची सोंगणी देखील परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक न सोंगताच सोडून दिले आहे. यासंदर्भामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सरकारने केवळ घोषणाबाजी न करता तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर द्यावी.