कॉंग्रेस पक्षाने शेतकरी व कष्टकऱ्यांना दिलासा दिला – आ. अब्दुल सत्तार.

Lokpatra
कॉंग्रेसपक्षाने विविध उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारी पार पाडून शेतकरी कष्टकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.