आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलपूजन. औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने करण्यात आलेल्या सिंचनाच्या कामामुळे भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाणीसाठ्याचे जलपूजन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.