जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षच सर्वाधिक जागा जिंकणार- आ. अब्दुल सत्तार.


जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षच सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथे आयोजित कॉंग्रेसपक्ष मेळाव्यात व्यक्त केले. असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.