मागील दोन महिन्यापासून खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आपण येत्या १० तारखेला विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती आ.अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.