१९७२ पेक्षाही या वर्षी मोठे दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर बागायती शेतकऱ्याना ५० हजार रुपये मदत करावी अन्यथा कॉंग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेला कॉंग्रेसच्या नेत्यासह आ.अब्दुल सत्तार उपस्थित होते.