भाजपा सरकारचे नियंत्रण पवारांच्या हाती – अब्दुल सत्तार.

Sakal
औरंगाबाद येथे अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सध्याचे भाजपा सरकार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पाठिंब्याच्या आधारावर असल्यामुळे हे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही.