भाजपा सरकार कडून केवळ घोषणाच.

सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने व आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भाजपा सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.