लवकरच पाणीप्रश्न निकाली -अब्दुल सत्तार.

Punya Nagari (2)
अजिंठा येथे आयोजित ग्रामसभेमध्ये आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, अजिंठा अंधारी धरणात मुबलक पाणी असतांना केवळ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. दरम्यान अजिंठा येथे २२ कि.मी. अंतर्गत नवीन पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.