तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा- अब्दुल सत्तार.

Sakal (2)
अजिंठा गावातील पाणीप्रश्नाला ग्रामस्थ वैतागले असून, यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा झाली. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि नियोजनाअभावी अजिंठा येथे पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तीन दिवसाआड पाणी पुरवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.