वृक्षलागवड, संवर्धन काळाची गरज – आ. अब्दुल सत्तार.

sakal (3)
सिल्लोड दिवाणी न्यायालय परिसरामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनीवृक्ष लागवड केले. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन महत्त्वाचे असल्याचे मत. आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.