शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी – आ. अब्दुल सत्तार.

Anand nagari (2)
भाजपा सरकारने शेतकऱ्यांना केवळ भूलथापा मारल्या असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथे व्यक्त केले, यावेळी त्यांच्या सोबत कॉंग्रेस पक्ष पदादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.