शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी.

Lokmat Samachar (2)
सरकार ने सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला असून शाळेमध्ये पुस्तकांपासून ते मध्यान्ह भोजना पर्यंत व्यवस्था केली आहे, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांची आल्यामुळे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले आहे.