शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश आले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिल्लोड येथे पत्रकारांशी संवाद साधतांना केले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांची उपस्थिती होती.