सिल्लोड व सोयगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी व तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आपण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी बोलतांना दिली.