संवाद यात्रेस भराडी येथून सुरुवात.

Punya Nagari (2)
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली खरीप हंगामानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद पंधरवाडा यात्रेस सिल्लोड तालुक्यातील भराडी येथून सुरुवात करण्यात आली.