सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या या संस्था भाजपाच्या ताब्यात दिल्याने त्यांचे वाटूळे झाले आहे. केवळ कारखान्याचा ही विकास न साधणारे भाजपा चे नेते मतदार संघाचा विकास काय साधणार असा प्रश्न करून कोणत्याही भूलथापांना जनतेने बळी पडू नये असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.