विकासाची ज्योत कायम तेवत ठेवणार- अब्दुल सत्तार यांचा ठाम निश्चय.

अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभेचा प्रारंभ नुकताच झाला. या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की,” पंधरा वर्षाच्या कार्यकाळात भाजपाने फक्त विकास कार्याचे आश्वासन दिलीत आणि धर्माच्या,जातीच्या नावावर राजकारण केले आहेत.मी दिलेल्या आश्वासना पेक्षाही जास्त विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेने आता जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांचा डाव हाणून पाडावे.” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

Lokmat 123548