अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना भरीव मदत.

घाटनांद्रा येथे जाहीर सभेमध्ये बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की जेंव्हा शेतकऱ्यावर नैसर्गिक संकटे ओढावली तेंव्हा मी सर्वोत्परीने शेतकऱ्यांना मदत केली आहे. याउलट भाजपाने केवळ जातीयवादाचे राजकारण केले आहे.

Lokmat 457