मी केलेल्या विकास कामाची जनताच दखल घेईल- अब्दुल सत्तार.

कॉंग्रेस चे उमेद्वार अब्दुल सत्तार घाटनांद्रा येथे प्रचार सभेत जनतेला उद्धेशून बोलतांना म्हणाले की,” मी शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाच्या विविध योजना राबविल्या आहेत आणि हे जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे त्यामुळे जनताच माझ्या कामाचे मुल्यांकन करेल. मी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या तुलनेत भाजपा ने त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात काहीच कामे केली नाहीत.”

sakal 1(1)