औरंगाबाद येथे कॉंग्रेसचा धडक मोर्चा. राज्यातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी औरंगाबाद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.