जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज.


सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा-पिंपळगाव पेठ येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विकास कामांचा शुभारंभ आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.