शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कर्यालय औरंगाबाद येथे निदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कर्यालय औरंगाबाद येथे निदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.