शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सरकार जबाबदार- आ. अब्दुल सत्तार.


शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी अंभई येथे आयोजित प्रचार सभेत बोलतांना व्यक्त केले.