गेल्या पाच वर्षामंध्ये जलसंधारणाची झालेली कामे हि सिंचन क्षेत्रातील नवक्रांती असल्याचे प्रतिपादन मा.अब्दुल सत्तार साहेब यांनी जनसंवाद अभियानांतर्गत केले. सोयगाव मतदार संघ अवर्षनप्रवार्षण क्षेत्रात येत नाही मात्र या मतदार संघामध्ये कायम दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. आपल्या कार्यकाळात झालेल्या या जलसंधारणाच्या या योजनेमुळे नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल.