कॉंग्रेसचे उमेद्वार अब्दुल सत्तार साहेबांनी विकासाबाबत तालुक्यातील गेल्या पाच वर्षातील त्यांचे काम दीर्घकालीन फलदायी असेल,तर पुढील कामांची त्यांची दृष्टी मोठी प्रभावी असणार आहे. अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या अश्वसानापेक्षाही जास्त कामे मागील पाच वर्षामध्ये केली आहेत याचाच मागोवा घेणारे हे पुस्तक आहे.
अधिक वाचाArchive for ऑक्टोबर, 2014
गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे फिटर पदांसाठी भरती.
गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे फिटर पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी [email protected] या संकेत स्थळाला भेट द्यावे. अर्ज दिनांक ६ ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.
अधिक वाचागोळेगाव येथे अब्दुल सत्तार साहेबांनी साधला जनतेशी संवाद.
गोळेगाव येथे प्रचार सभेत अब्दुल सत्तार साहेब बोलतांना म्हणाले कि, “सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा सर्वात जास्त विकास हा माझ्या काळात झालेला आहे व पुढे हि मी जनसेवेसाठी विकास कामे करतच राहील.”
अधिक वाचासर्व सामान्यांना न्याय मिळवून दिला. अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन.
पाच वर्षात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा चौफेर विकास करतांना सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अब्दुल सत्तार साहेबांनी विविध उपक्रम राबवून नागरिकांना काम मिळवून दिले आहे.
अधिक वाचाजनसमर्थनानेच उत्साह वाढत गेला – अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदार संघाचा भरीव विकास केला आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जनतेसाठी विविध योजना राबविल्या आहेत. आगामी काळात देखील भक्कम विकासाचा आराखडा त्यांनी आखलेला आहे.
अधिक वाचामी केलेल्या विकास कामाची जनताच दखल घेईल- अब्दुल सत्तार.
कॉंग्रेस चे उमेद्वार अब्दुल सत्तार घाटनांद्रा येथे प्रचार सभेत जनतेला उद्धेशून बोलतांना म्हणाले की,” मी शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाच्या विविध योजना राबविल्या आहेत आणि हे जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे त्यामुळे जनताच माझ्या कामाचे मुल्यांकन करेल. मी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या तुलनेत भाजपा ने त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात काहीच कामे केली नाहीत.”
अधिक वाचाअब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना भरीव मदत.
घाटनांद्रा येथे जाहीर सभेमध्ये बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की जेंव्हा शेतकऱ्यावर नैसर्गिक संकटे ओढावली तेंव्हा मी सर्वोत्परीने शेतकऱ्यांना मदत केली आहे. याउलट भाजपाने केवळ जातीयवादाचे राजकारण केले आहे.
अधिक वाचाविकासाची ज्योत कायम तेवत ठेवणार- अब्दुल सत्तार यांचा ठाम निश्चय.
अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभेचा प्रारंभ नुकताच झाला. या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की,” पंधरा वर्षाच्या कार्यकाळात भाजपाने फक्त विकास कार्याचे आश्वासन दिलीत आणि धर्माच्या,जातीच्या नावावर राजकारण केले आहेत.मी दिलेल्या आश्वासना पेक्षाही जास्त विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेने आता जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांचा डाव हाणून पाडावे.” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
अधिक वाचाजन संवाद अभियान ५ ऑक्टोबर चे तपशील
जन संवाद अभियानाचा रविवार, दि. ०५/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.
अधिक वाचाJan Samwad Abhiyan 5 October Details
Details of Jan Samvand Campaign of Saturday ie October 05/10/2014 are as follows. A large number of fans are expected to be a part of the mission stated by Abdul Sattar.
अधिक वाचा